- Sorry, this product cannot be purchased.
- A unique proprietary combination of Shunthi, Haridra, Rasona (Garlic), and Madhu (Honey).
- Boost immunity and helps in revitalizing your health
(One bottle contains 100 tablets.)
Aphra’s Shatakshi Vati has ingredients utilised in traditional medicine and has therapeutic properties. It is a unique blend of Turmeric, Honey, Garlic and powdered dry Ginger in a specific measured quantity.
Shatakshi Vati has Haridra (Turmeric), which has anti-inflammatory, anti-allergic, antiseptic, and antioxidant properties. It helps detoxify the body and enhances immunity.
The Shunthi (Ginger) in these tablets stimulate gastric enzymes and promotes digestion. It is an anti-inflammatory, antioxidant, immunity booster and rejuvenator.
Rasona (Garlic) has analgesic, anti-inflammatory, and anti-ageing properties, which aid digestion and acts as a rejuvenator.
Madhu (Honey) provides instant energy, helps destroy toxins, promotes healing, and protects against cold, cough and respiratory diseases.
Shatakshi tablet is known to eliminate any weakness and exert a virtuous and positive impact on the Body (शरीर), Mind (मन), Intellect (बुद्धि) and Vitality (प्राण).
Altogether, Aphra’s Shatakshi Vati boosts your immunity and helps revitalise your health.
Benefits of A2 Cow Ghee –
- Improves Digestion
- Boosts Immunity
- Helps in reducing inflammation
- Higher Smoke Point ( Better for Cooking)
Ramnaam Book (Print Copy – 4 Books in one set)
Aniruddha’s Universal Bank of Ramnaam implies a notebook which gives the devotees an opportunity to recollect the sacred name of God. Every page of the book has Lord Hanumanta’s image watermarked in the background, on which the devotees get the golden opportunity to write various names of God. While writing Ramnaam notebook we get connected with the divine name of the Lord which we chant while writing it. This is the biggest benefit of writing the Ramnaam books.
- An Ayurvedic Proprietary Medicine
- Natural Calcium Suppliment with Natural Vitamin D
- Aids in Joint Flexibility
- Essential Daily Bone Care
(One bottle contains 60 tablets.)
Regular wear and tear of our joints and muscles along with ageing, leads to muscle stress and joint discomfort. Also in this today’s fast-paced world, minor sprains, backaches, muscle injuries are very common in day to day life.
Aphra Ayurvedic Pain Relief Oil , in a unique Spray formulation, is an optimum combination of proprietary ayurvedic, traditionally used Oils known for their pain relief, muscle-strengthening, warming, soothing, analgesic, antispasm and anti-inflammatory properties. They are known to help provide relief from muscular and arthritic pains.
जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आपल्या जीवनास क्लेशमय बनवितात. या बाधांचा आपल्या जीवनातील प्रभाव दूर करण्यासाठी, व असा प्रभाव कमी झाल्यावरही श्रद्धावान ‘बाधानिवारक सुदीप’ अर्पण करतात.
श्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग‘ंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग‘ंथ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग‘ंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग‘ंथ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग‘ंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.
हा सुदीप आपल्या उचित व पवित्र इच्छा पूर्ण होण्यासाठी, किंवा पूर्ण झाल्यावर श्रद्धावान अर्पण करतात. पवित्र व मंगल इच्छापूर्तिसाठी केल्या जाणार्या प्रयासांना बळ मिळावे यासाठी मनोन प्रार्थनाही करतात.
दुष्प्रारब्धामुळे प्रापंचिक मानवास शारीरिक, मानसिक किंवा अन्य प्रकारच्या पीडा सतावत असतात. या पीडामुळे त्या व्यक्तीचे, तसेच त्याच्या कुटुंबाचे जीवन कष्टय बनते. या पीडांचा नाश व्हावा यासाठी, तसेच पीडानिवारण झाल्यावरही श्रद्धावान ‘पीडानाशक सुदीप’ अर्पण करतात.
‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग‘ंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये
भक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा.
भक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा.
‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.
आपणास आवडेल, झेपेल असा उचित संकल्प करून हा सुदीप श्रद्धावान अर्पण करतात. स्वत:च्या, आप्तांच्या, अपत्यांच्या क्षेकुशलतेसाठी, विकासासाठी व संरक्षणासाठी संकल्प करून तत्प्रतीकस्वरूपात श्रद्धावान ‘स्वेच्छासंकल्प सुदीप’ अर्पण करतात.
पवित्र मार्गावरून वाटचाल करण्याची इच्छा असूनही अनेक प्रकारच्या मोहांकडे मन ओढले गेल्याने मानवाला मर्यादामार्गावर चालणे कठीण होते. मन:सामर्थ्य प्राप्त व्हावे आणि देवयान पथावरून समर्थपणे प्रवास करता यावा यासाठी श्रद्धावान ‘दर्शन सुदीप’ अर्पण करतात.
वाढिदवशी आणि मागील वर्षात घडलेल्या मंगल घटनांप्रीत्यर्थ, तसेच कठीण प्रसंगी सद्गुरुंनी दिलेल्या आधाराबद्दल सद्गुरुंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची कृपा आयुष्यभर अशीच लाभत रहावी ही प्रार्थना करण्यासाठी श्रद्धावान ‘जन्मदिन सुदीप’ अर्पण करतात.
‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी – जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना.
‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी!
तेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.
Note:- Tin once opened should be consumed totally or should be kept in deep freeze.
Made with Traditional Process
Benefits of A2 Cow Ghee –
- Improves Digestion
- Boosts Immunity
- Helps in reducing inflammation
- Higher Smoke Point ( Better for Cooking)
प्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्वाचाच प्रवास……… हे विश्व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.
आपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.
‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.
‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.
‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.
Swayambhagwan (Harihar) Trivikram Anantnamavali – Marathi
यह परमपावन कार्य, जैसे इसका नाम दर्शाता है, माँ चंडिका के वात्सल्य का प्रत्यक्षीकरण है। सगुरु श्री अनिरुद्ध रचित यह कार्य भक्तों को केवल महिषासुरमर्दिनी माता चंडिका के आदर्श, कार्य और भूमिका से ही जोड़ने के लिए नहीं है, बल्कि उसके वात्सल्य से और उसकी हमारी संरक्षा के प्रति तत्परता से हमें अवगत कराना है।
वे चाहते हैं कि हम माता के प्रेम को जानें और उस शक्ति को पहचाने – वह शक्ति जो दुष्टता या बुराई से लड़ने की है, वह शक्ति जो नैतिक गुण और भक्ति के परिणामों से निश्चल आनंद की प्राप्ति कराती है। वह भले ही उग्र दिखती हो, वही सच्ची भक्त की सुरक्षा करती है और दुष्टों का नाश करती है। उस ने अपने उद्देश्य के मुताबिक – सच्चाई, पवित्रता, प्रेम और आनंद के नियमों की सुरक्षा हेतु यह भूमिका अपनाई है और वह इसकी प्राप्ति करती ही है।
गायत्री माता, महिषासुरमर्दिनी चंडिका माता और अनसूया माता एक ही है। विभिन्न स्तर के कार्यों के अनुसार माता रूप धारण करती है। जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्ध कहते हैं, यह कार्य माता की कीर्तियों का गुणसंकीर्तन है। यह एक ‘ज्ञान-गंगा’ है, और ‘भक्ति-भागीरथी’ है। यह कार्य ज्ञान एवं भक्ति के पथ पर चलकर भगवंत या यहाँ पर माता चंडिका के बोध के प्रति संतोष प्रदान करता है।
यह चिरकाल तक मार्गदर्शन करनेवाला यह ग्रन्थ सद्गुरु श्री अनिरुद्ध जी द्वारा लिखे गए उन के अन्य कार्यों की तरह भक्तों को प्रेम और आधार देता है।
This work, Shree Ramrasayan, is the essence of the life story of Shree Prabhu Ramachandra from his birth till Ramrajya was established in Ayodhya. The pictures given in it correspond respectively to various episodes in this life story. Ravan symbolises the ill-fate and vicious ego, which brings fear into human life. Sadguru Aniruddha says, “Ravan, who represents ill-fate, steals Janaki and takes her away from Ram. Janaki represents peace and contentment. However, it is Ram who brings about the end of Ravan. The ego, as in the ‘I’, is Ravan’s life force, and the six foes, viz., desire, fury, lure, etc., form the fundamental substance of his mind. Vile inclinations and ill-fate that trouble me are certainly destroyed. But when? When I become a Vanarsainik of Ram.
Benefits of A2 Cow Ghee –
- Improves Digestion
- Boosts Immunity
- Helps in reducing inflammation
- Higher Smoke Point ( Better for Cooking)
This honey is a true blend of mother nature. It tastes less sweet and is easy to digest.
श्रद्धावानों के फलस्वरूप, उनके जीवन को उचित दिशा प्रदान करने की तीव्र उत्कंठा के फलस्वरूप सदगुरु श्री अनिरुद्ध बापू ने हमें आदिमाता की प्रेमकॄपा का आश्वासन दिया। मां चण्डिका की क्षमा, रक्षण अर्थात आधार, वे इस ग्रंथ के माध्याम से हम तक पहुंचा रहे हैं। श्रद्धावानों के मन मे उठनेवाले सभी प्रश्नों को, भय को दूर करके भक्ती और सामर्थ्य को दृढ करनेवाला यह सर्वश्रेष्ठ ग्रंथ है। ऐसा हितकारक बदलाव लानेवाला यह ग्रंथ सिर्फ दिशादर्शक ही नहीं है बल्कि, चण्डिकाकुल की कृपा के फलस्वरूप, इस दिशा में प्रवास करनेवालों को ताकत भी प्रदान करता है। मां चण्डिका की ओर ले जानेवाला मार्ग सदैव खुला रहता है, द्वार खुला रहता है इसका आभास करवानेवाला यह ग्रंथ हमारे अंदर मे अनेको बंद दरवाजो को आसानी से खोल देता है, हमारे मन की अनेक बाधाओं की आसानी से दूर करता है और इस मां की कृपा के खुले मार्ग पर ले आता है। जब ऐसा होता है तब ही मां के नजदीक ले जानेवाले खुले द्वार का आभास होता है और यह कार्य यह ग्रंथ अर्थात सदगुरु की उत्कंठा के शब्द निश्चित रुप से संम्पन्न करता है।
Delicately carved idol of Adimata Mahishasurmardini. This is available in 3 different sizes. (3 inches, 5 inches & 7 inches)
Swayambhagwan (Harihar) Trivikram Anantnamavali – Hindi