Ramnaam Book (Print Copy – 4 Books in one set)
Aniruddha’s Universal Bank of Ramnaam implies a notebook which gives the devotees an opportunity to recollect the sacred name of God. Every page of the book has Lord Hanumanta’s image watermarked in the background, on which the devotees get the golden opportunity to write various names of God. While writing Ramnaam notebook we get connected with the divine name of the Lord which we chant while writing it. This is the biggest benefit of writing the Ramnaam books.
हे पुस्तक संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून… त्यांचा अंदाज बांधून त्यावर लेखिका आशाताई वाबगावकर यांनी स्वत:चे विचार व्यक्त केले आहेत. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने….वेगळया दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचं मंथन आपल्यासमोर पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत त्यांनी आपल्या जगण्याचं मंथन आपल्यासमोर मांडलं आहे अन् हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारं आहे.

न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ.वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्या प्रकरणांमध्ये त्यांनी नायर हॉस्पिटल, मुंबई येथे काम करत असताना न्यायालयास मदत केली आहे. जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी लिहून सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.
Anjanamata Book – (Print Copy – 2 Books in One Set)
Sadguru Shree Aniruddha Bapu has gifted all the Shraddhavans with this ‘Aanjanamata Book’ – a simplest and beautiful way of making Aadimata Aanjana and her son Ramdoot Hanumant active in every Shraddhavans life. Aanjanamata book provides us with the strength to fight all odds in life and become a ‘Vanarsainik’ of Lord Ram. By writing this book one acquires the potency to fight alone with his prarabdha without depending upon others and the grace of Sadguru flows continuously. This is the biggest benefit of writing the Aanjanamata books.
‘राम्रसायन’ सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवन श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है। ‘राम्रसायन’ भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं। हरएक की भूमिका – चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं। इन बातों को ‘प्रेमप्रवास’ (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है। पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है। यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है। हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है – भगवान के पास। भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं। यह हमारी प्रेरणा के लिए है। यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है। इस की वजह से यह एक ‘रसायन’ है – यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है। एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है।
और यही तो इस रचना की सुन्दरता है। इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं।
Shatakshi Vati
₹155Shatakshi Vati or Shatakshi tablet is a blend of Turmeric, Honey, Garlic and powdered dry Ginger in a specific measured quantity.
Shatakshi Vati
Pack contains 100 tablets
भाग-१
ॐ नमो सदगुरुराया
अगाध शक्ति अघटीत लीला
नमो साई शिवनंदना (गजर)
शिरडीस ज्याचे…. (अकरा वचने)
गुरुनाम आणि गुरुसहवास
रमते राम आयोजी
भाग-२
गुरुकपांजन पायो मेरे भाई
जीस गमे पद … (सवाई)
पंढरपुरला…. (गजर)
मरा मरा उलटे म्हणतां
वन्ही जैसा काष्ठी गुप्त
काय गोड गुरुची शाळा
आरती
ॐ कॄपासिंधु…. (जप)
भाग – १
१) यदा यदाही धर्मस्य
२) तिमिरातुनि पसरुनिया बाहू
३) अनंत दिसानी आले पुन्हा
४) इथे प्रेमकपा आहे
५) हरिरुप अनिरुद्ध (लोकी)
६) तू दयेचा अपार सागर
७) कानी आले शब्द
८) नाम घेता अनिरुद्धाचे (पोवाडा)
९) येड लागलं
१०) अनंताचे रुपी
११) अशब्दम अस्पर्शम अरुपम (नाम)
भाग -२
१) दहा दिशांनी विसकटलेली
२) वामन बटुक कासव ज़ाले (कूट)
३) मन होले होले जागे
४) आभाळाच्या बागेमध्ये (वेली)
५) हे स्वप्न मानसीचे
६) आरती अनिरुद्धा (आरती)
७) ओम मन:सामर्थ्यदाता श्रीअनिरुद्धाय नम:
भाग १
१) वो बापू येई वो
२) हरीवरा तू सांग कैसा
३) सुदूर मंद राती
४) हा येतो कधी अन जातो कधी
५) तुज़े नाम गोड कीती
६) मन वढाळ वढाळ
७) एका सुरात डमरु बाजे
८) अनिरुद्ध नको रे दूर
९) सुखालागी करीसी तळमळ
१०) सहज सुख तुज़्या नामे
भाग -२
१) बापू बोल, बापू बोल
२) काय वर्णू माज़े जीवन
३) सुखद व्योम ज़ल बरसत आले
४) नभ व्हिवळ नाचतो मी
५) जय जय हे अनिरुद्ध सद्गुरु
६) एक वेळ तू सहजची येरे
७) मन सामर्थ्य देण्य़ा आल
८) बाई मी दळण दळिते
९) मधू स्वप्नांची मधूर कथांची
१०) आली लहर लकेर होऊन
११) जप- ॐ मन:सामर्थ्यदाता
किडामुंगीपासून प्रत्येक प्राण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. मीही असाच एक सर्वसाधारण जीव, ह्या सर्वांप्रमाणेच त्या मूल चैतन्याचा एक अंश. एका नीरव शांततेच्या महन्मंगल क्षणी, मी एक आवाज ऐकला आणि मग हळूहळू त्या आवाजाचा स्त्रोत अनाहत संदेश बनून लेखणीवाटे सहजगत्या आणि स्वधर्माने वाहू लागला. ते प्रागट्य म्हणजेच हे लेखन आणि आलेखन. ह्यात माझं आणि माझ्या ’मी’पणाचं काहीही नव्हतं, काहीसुध्दा नाही आणि कधीच नसावं, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.
Sundarkand (Hindi)
₹110सुन्दरकाण्डाच्या अचिन्त्य, अपरंपार, अद्भुत सामर्थ्याबद्दल बापू म्हणतात-
सुंदरकांडाचे प्रत्येक अक्षर न् अक्षर मंत्रमय आहे, प्रत्येक शब्द न् शब्द ज्ञानगर्भ आहे, प्रत्येक वाक्य दिशादर्शक आहे आणि प्रत्येक ओवी अनेक सूत्रांना पोटात सामावून असणारी आहे.
भले! सुंदरकांड वाचणाराच काय परंतु लिहितावाचता न येत असल्यामुळे केवळ ऐकणारा काय, जो अत्यंत प्रेमाने हे सुंदरकांड वाचेल किंवा ऐकेल, त्याच्यासाठी ह्या सुंदरकांडातील प्रत्येक अक्षर त्या मनुष्यास अर्थ माहीत नसतानाही मंत्रप्रभाव प्रगट करतेच, प्रत्येक शब्द जीवनातील कुठल्या ना कुठल्या अनुभवाशी आपोआप जोडला जाऊन त्याच्या गर्भातील अर्थ त्या मनुष्याच्या बुद्धीत व मनात उतरवतोच, प्रत्येक वाक्य त्यामागील संदर्भ माहीत नसले तरीही तसे संदर्भ त्या व्यक्तीच्या आजूबाजूस उत्पन्न करून त्या मनुष्यास दिशादर्शन करतेच आणि प्रत्येक ओवी कुठलेही भलेमोठे ग्रंथ व त्यांतील सूत्रे त्या मनुष्यास माहीत नसतानाही त्या मनुष्याकडून त्या सूत्रानुसार उचित कृती करवून घेतेच.



