

न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ.वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्या प्रकरणांमध्ये त्यांनी नायर हॉस्पिटल, मुंबई येथे काम करत असताना न्यायालयास मदत केली आहे. जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी लिहून सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.

‘राम्रसायन’ सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवन श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है। ‘राम्रसायन’ भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं। हरएक की भूमिका – चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं। इन बातों को ‘प्रेमप्रवास’ (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है। पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है। यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है। हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है – भगवान के पास। भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं। यह हमारी प्रेरणा के लिए है। यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है। इस की वजह से यह एक ‘रसायन’ है – यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है। एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है।
और यही तो इस रचना की सुन्दरता है। इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं।

किडामुंगीपासून प्रत्येक प्राण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. मीही असाच एक सर्वसाधारण जीव, ह्या सर्वांप्रमाणेच त्या मूल चैतन्याचा एक अंश. एका नीरव शांततेच्या महन्मंगल क्षणी, मी एक आवाज ऐकला आणि मग हळूहळू त्या आवाजाचा स्त्रोत अनाहत संदेश बनून लेखणीवाटे सहजगत्या आणि स्वधर्माने वाहू लागला. ते प्रागट्य म्हणजेच हे लेखन आणि आलेखन. ह्यात माझं आणि माझ्या ’मी’पणाचं काहीही नव्हतं, काहीसुध्दा नाही आणि कधीच नसावं, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.

Sundarkand (Hindi)
₹110सुन्दरकाण्डाच्या अचिन्त्य, अपरंपार, अद्भुत सामर्थ्याबद्दल बापू म्हणतात-
सुंदरकांडाचे प्रत्येक अक्षर न् अक्षर मंत्रमय आहे, प्रत्येक शब्द न् शब्द ज्ञानगर्भ आहे, प्रत्येक वाक्य दिशादर्शक आहे आणि प्रत्येक ओवी अनेक सूत्रांना पोटात सामावून असणारी आहे.
भले! सुंदरकांड वाचणाराच काय परंतु लिहितावाचता न येत असल्यामुळे केवळ ऐकणारा काय, जो अत्यंत प्रेमाने हे सुंदरकांड वाचेल किंवा ऐकेल, त्याच्यासाठी ह्या सुंदरकांडातील प्रत्येक अक्षर त्या मनुष्यास अर्थ माहीत नसतानाही मंत्रप्रभाव प्रगट करतेच, प्रत्येक शब्द जीवनातील कुठल्या ना कुठल्या अनुभवाशी आपोआप जोडला जाऊन त्याच्या गर्भातील अर्थ त्या मनुष्याच्या बुद्धीत व मनात उतरवतोच, प्रत्येक वाक्य त्यामागील संदर्भ माहीत नसले तरीही तसे संदर्भ त्या व्यक्तीच्या आजूबाजूस उत्पन्न करून त्या मनुष्यास दिशादर्शन करतेच आणि प्रत्येक ओवी कुठलेही भलेमोठे ग्रंथ व त्यांतील सूत्रे त्या मनुष्यास माहीत नसतानाही त्या मनुष्याकडून त्या सूत्रानुसार उचित कृती करवून घेतेच.

स्त्रियांसाठी आत्मबल हा परमपूज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला उपक्रम असून त्या अंतर्गत स्त्रियांचा विकास घडावा व त्यांना कुटुंब आणि समाज ह्या दोन्ही स्तरांवर आत्मविश्वासाने वावरता यावे ह्या हेतूने प्रशिक्षित करण्यात येते. गृहिणी असो की व्यवसाय सांभाळणारी स्त्री, स्वयंपाकघराची जबाबदारी ती प्रेमाने व यशस्वीरीतीने पार पाडतच असते. हे सुलभ व्हावे आणि तिला आनंदही मिळावा ह्या हेतूने काही पौष्टिक पण चविष्ट अशा पदार्थांच्या कृती संकलित केल्या आहेत.

आवाहनं न जानामि – हा आवाज आहे एका भक्ताचा, नाम घेणार्या भक्ताचा, पूजा अर्चा करणार्या भक्ताचा, एकांती राहणार्या, तसेच लोकांती राहून साधना करणार्या. ही आहे आर्त एका बालकाची, आपल्या आईकडे झेपावणार्या. ही साद आहे प्रत्येकाची, अगदी आतून आलेली, खूप खोलवरून आलेली आणि ह्या अनंताकडे झेपावणारी.

१) उभे राहूनी सर्व आता आरती करुया २) त्रिगुणात्मक त्रैमुर्ती ३) सुखकर्ता दु:खहर्ता ४) हे राजा राम तेरी आरती उतारूं ५) आरती करितो हनुमंताची ६) आरती साईबाबा ७) लवथवती विक्राळा ८) कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती ९) जय जय जय मयूरेश्र्वरा पंचारती ओवाळू हरा १०) युगे अठ्ठावीस ११) दुर्गे दुर्घट भारी १२) येई हो विठठले माज़े

Bharatiya Bhasha Sangam has been founded to foster love among the people speaking different Indian languages under the guidance of Sadguru Shree Aniruddha Bapu. India has many States and in each state, a different language is spoken. This book – “Bharatiya Bhasha Sangam – Travel Guide” is published with the intent of making possible atleast the primary conversation with the locals while traveling across the states of India. The book contains a collection of all the important words and sentences required during our travel. As of now the book features translations in 9 Indian languages. We hope that this book would prove to be helpful during your travel.

Bharatiya Bhasha Sangam has been founded to foster love among the people speaking different Indian languages under the guidance of Sadguru Shree Aniruddha Bapu. India has many States and in each state, a different language is spoken. This book – “Bharatiya Bhasha Sangam – Travel Guide” is published with the intent of making possible atleast the primary conversation with the locals while traveling across the states of India. The book contains a collection of all the important words and sentences required during our travel. As of now the book features translations in 9 Indian languages. We hope that this book would prove to be helpful during your travel.